कोण स्वर्ग, मोक्ष, नरक बघितलंय ?
सभोवताली सगळ्या अशा फालतू गोष्टीत माणसं अडकलेली माणसं बघितली की माझी मला लाज वाटते. आणि हसायला पण येतंय ओ. त्याग, ब्रहमचारी, मनावर नियंत्रण अशा गोष्टीबद्दल माणसांच्या मनात घाऊक आदर आहे. का कुणास ठाऊक ?
असावा नसावा याबद्दल काय सक्ती नाही पण त्या गोष्टींच काय ?
समजा, आज मी म्हणटलो आजपास्नं फेसबुकवर येणार नाही आणि अकाऊंट डिएक्टीव्ह केलो. आज उद्या परवाही मला बरं वाटलं. पण कधीतर अशी वेळ येणारंच आहे की, मला परत फेसबुकवर येवूसं वाटणार आहे. मग त्यावेळी आपल्या मनाला दाबण्यात काय घंटा अर्थ आहे ?
आपन आपल्याला चौकटीत बंदीस्त करून घेणं म्हणजेच आत्महत्या करनं असं मला तर वाटतंय. कशाला बंधनं पायजेत ? आपला समाज का असं वागतोय. ? त्यांना शहाणं वगैरे करायला कुणीही जावू नका.
पण अशा लोकांच्या चेहर्यावर एक दुःख कायम असतं. ते त्या त्या मर्यादेत राहून कुबट झालेले असतात. त्यांच्या डोळ्यात कायम एक कुत्सित भाव असतो, त्यामुळं ते आत्ता एवढ्यातंच रडतीलं की काय अस वाटतं. एकनिष्ठ, त्याग, बंधनं, देव, स्वर्ग, नरक या गोष्टीत न अडकलेले लोकंच भारी वाटतात.
सभोवताली सगळ्या अशा फालतू गोष्टीत माणसं अडकलेली माणसं बघितली की माझी मला लाज वाटते. आणि हसायला पण येतंय ओ. त्याग, ब्रहमचारी, मनावर नियंत्रण अशा गोष्टीबद्दल माणसांच्या मनात घाऊक आदर आहे. का कुणास ठाऊक ?
असावा नसावा याबद्दल काय सक्ती नाही पण त्या गोष्टींच काय ?
समजा, आज मी म्हणटलो आजपास्नं फेसबुकवर येणार नाही आणि अकाऊंट डिएक्टीव्ह केलो. आज उद्या परवाही मला बरं वाटलं. पण कधीतर अशी वेळ येणारंच आहे की, मला परत फेसबुकवर येवूसं वाटणार आहे. मग त्यावेळी आपल्या मनाला दाबण्यात काय घंटा अर्थ आहे ?
आपन आपल्याला चौकटीत बंदीस्त करून घेणं म्हणजेच आत्महत्या करनं असं मला तर वाटतंय. कशाला बंधनं पायजेत ? आपला समाज का असं वागतोय. ? त्यांना शहाणं वगैरे करायला कुणीही जावू नका.
पण अशा लोकांच्या चेहर्यावर एक दुःख कायम असतं. ते त्या त्या मर्यादेत राहून कुबट झालेले असतात. त्यांच्या डोळ्यात कायम एक कुत्सित भाव असतो, त्यामुळं ते आत्ता एवढ्यातंच रडतीलं की काय अस वाटतं. एकनिष्ठ, त्याग, बंधनं, देव, स्वर्ग, नरक या गोष्टीत न अडकलेले लोकंच भारी वाटतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा