झालंय कसं माहितंय. 1991 ते 2008 पर्यंत मोठ्या प्रमाणात गर्भपात (स्त्रीभ्रुणहत्या) झालेत. त्यामुळे या काळात सरासरी 130 दरहजारी कमी मुली आहेत. किंवा त्यापेक्षा कमी. आत्ता ती पिढी लग्नवयाला आलीये. आणि साहजिकच मुली कमी असल्याने कर्नाटकात स्थळ बघायला चाललेत. आंतरजातीय लग्न व्हायलेत. कोण कूणाला इतकं काही बोलेनात, किंवा आंतरजातीय लग्नाला फारसा विरोध होत नाही. हूंडा वगैरे लांबचं. लोक शहाणे झालेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा